आता मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत, ११ तास चालणार मतदान
औरंगाबाद : लोकसभा निवडणूकीत अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ केली आहे. आता मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…