औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार, मात्र पालकांची परवानगी आवश्यक
औरंगाबाद : महाराष्ट्रात इयत्ता नववी ते अकरावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र कोरोना संसर्गाची स्थानिक परिस्थिती पाहून तेथील शाळा उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपवला होता.
राज्य सरकारच्या आदेशाची…